Thursday, 4 April 2013

महाराष्ट्रातील भीषण दुष्काळ

दिनांक ४/४/१३

प्रिय मित्रानो
आजपासून 'असेच काहीतरी 'या ब्लॉग वर लिहिण्याचा प्रयत्न  करीत आहे .
 महाराष्ट्रातील भीषण दुष्काळी परिस्तिथी असताना आय पी एल हवी का?
तहानलेल्या महाराष्ट्रातील जनतेला पिण्याचे पाणी द्यायचे सोडून आपले सत्ताधारी आय पी एल मधून मिळणाऱ्या प्रसिद्धीसाठी हपापलेले आहेत हि खरे तर निंदाजनक  बाब आहे.
अशा  सत्ताधार्यांना येणाऱ्या निवडणुकीतून त्यांची जागा दाखवण्याची संधी आपणा सर्वाना येणार आहे.


No comments:

Post a Comment